प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta