Sunday , June 7 2026
Breaking News

महाराष्ट्र

भारतीय संगीतातील सुश्राव्य अध्यायाचा अंत; ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

  मुंबई : भारतीय संगीत विश्वातील सुवर्णकाळाच्या साक्षीदार आणि आपल्या अवीट गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा निखळल्याची भावना व्यक्त होत असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 1954 मध्ये …

Read More »

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा बळी

  पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही …

Read More »

विद्यार्थी बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक; १४ जखमी, चौघांची स्थिती गंभीर

  कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड–कवठेगुलंद मार्गावर विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यातील ४ जणांची स्थिती गंभीर आहे. या ४ जणांना शिरोळ येथील शतायु अतिदक्षता मध्ये दाखल करण्यात आले आहे तर १० जणांना पुढील उपचारासाठी मिरज …

Read More »

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

  सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या जिल्ह्यात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे उन्हाळ्यापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी तरुणाई पोहण्याचा आनंद घेत, विहिर, तलाव आणि जलाशयाकडे धाव घेतात. मात्र, काहीवेळा पोहण्याचा हा आनंद जीवावर बेतल्याचेही दु:खद प्रसंग घडले आहेत. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडीतील करुळ धरणात तीन …

Read More »

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रूपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी पोहचल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय …

Read More »

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

  दुष्परिणामांबाबत लोकांच्यात जनजागृती करा कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ‘अजिनोमोटो’ (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर सविस्तर …

Read More »

महापुरुषांचे विचार हाच परिवर्तनाचा राजमार्ग : डॉ. राजश्री तुडयेकर

  कराड (प्रतिनिधी) : कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक मध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच संवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम यथा सांग संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती च्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात …

Read More »

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान

  मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि …

Read More »

बेळगाव सीमावादावर पाठपुरावा वाढवणार; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका स्पष्ट

  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी ठोस भूमिका मांडत हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केले. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायलायामध्ये प्रलंबित असल्याने त्याच्या लवकर सुनावणीसाठी आणि निकालासाठी …

Read More »

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. …

Read More »