मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, विधिमंडळाच्या अधिवेशनातील व्यस्त कार्यक्रम, व्हायरल ताप …
Read More »“सीमाप्रश्नावर सरकारचे मौन कशासाठी?; ‘राम मंदिराचा प्रश्न सुटतो, मग सीमाप्रश्न का नाही?’ – विधिमंडळात भाई जगतापांचा सरकारला घेराव
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा केवळ सीमाभागातील नागरिकांचा प्रश्न नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि मराठी अस्मितेचा विषय आहे. तरीही सहा दशकांहून अधिक काळ हा प्रश्न प्रलंबितच असून, सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी महाराष्ट्र विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. “मराठी भाषेला अभिजात …
Read More »एमपीएससीची २६१९ पदांसाठी मेगाभरती; सीमाभागातील ८६५ गावांतील युवकांसाठी मोठी संधी
बेळगाव : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सीमाभागातील हजारो युवक-युवतींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क संवर्गातील तब्बल २६१९ रिक्त पदांच्या मेगाभरतीची अधिसूचना जाहीर केली असून, महाराष्ट्राने दावा केलेल्या बेळगाव परिसरातील ८६५ मराठी भाषिक गावांतील पात्र उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा …
Read More »खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी; चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी
चंदगड : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी सकाळी चंदगड तहसीलदार …
Read More »नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा
पुणे : राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने केलेला गुन्हा “दुर्मीळातील दुर्मीळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. अंतिम निकाल देताना न्यायालयाने आरोपीविरोधातील वैज्ञानिक …
Read More »माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा : एस. एम. देशमुख
मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी असून त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा इशारा एस. एम. देशमुख यांनी दिला आहे.. शिवसेनेच्या ठाकरे …
Read More »अखेर पश्चिम घाट ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ घोषित होण्याच्या मार्गावर; केंद्र सरकार लवकरच अधिसूचना काढणार
मुंबई : तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींवर आता केंद्र सरकारने हालचाल सुरू केली असून, पश्चिम घाटातील मोठा भूभाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील (Ecologically Sensitive Area) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील संपूर्ण …
Read More »श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभ
केंद्रीय व राज्यातील विविध मंत्र्यांची राहणार उपस्थिती कोल्हापूर (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र …
Read More »ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली? ६ खासदार बैठकीला गैरहजर
मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली येथे बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला पक्षाचे ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप …
Read More »माधुरी हत्तीण अखेर कोल्हापूरला परतणार; ‘वनतारा’तील वर्षभराच्या उपचारांना यश
मुंबई : कोल्हापूरची लाडकी हत्तीण ‘माधुरी’ आता पुन्हा आपल्या घरी परतण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून गुजरातमधील ‘वनतारा’ येथे तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. माधुरीला ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta