कोल्हापूर (जिमाका) : इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल, गॅस) आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे …
Read More »राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित …
Read More »कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी
पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोहापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार …
Read More »कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी
कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक अवघ्या १९ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येते. येथील शाहू मिल चौकात घडलेल्या या अपघातात मुलगी व वडील ठार झाले. तर दोघेजण जखमी झाले आहेत. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर लोकांनी चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्षा कोल्हापूरात; “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती कार्यक्रम
कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर मध्ये आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या …
Read More »दारू गोव्याची, लेबल महाराष्ट्राचे, छापा कोल्हापुरात; 40 लाखांची देशी दारू जप्त
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी कारवाई करत 62.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीची 40 लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाने पकडली. ही दारू गोव्यात तयार करण्यात येत होती, पण त्यावर लेबल महाराष्ट्राचे लावून विक्रीसाठी आणली जात होती. …
Read More »कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!
कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ उदय आणि अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधानगरीतील जंगलात दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याची प्रेयसी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी …
Read More »कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय पारंपरिक चर्मकलेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नामांकित जागतिक फॅशन ब्रँड प्राडा, तसेच लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम …
Read More »श्री जोतिबा डोंगरावर ‘दख्खन केदारण्य’ प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनर्रोपणास सुरुवात; दोन हजार झाडांना मिळणार नवजीवन
कोल्हापूर (जिमाका) : श्री जोतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘दख्खन केदारण्य’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त …
Read More »….तर कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालावी
युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी १०६ व महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्यात ८५ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. गेली ६९ वर्षे सीमाप्रश्न भिजत पडला आहे. गेली अनेक वर्षे कर्नाटक सरकार कडून सीमाभागातील मराठी भाषिकबांधवांवर भाषिक संस्कृतीक दडपशाही सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta