Saturday , May 18 2024
Breaking News

कोल्हापूर

गारगोटी-पाटगाव मार्गावर कार ओढ्यात कोसळून २ तरुण ठार

  गारगोटी : गारगोटी – पाटगाव राज्य मार्गावर भरधाव चारचाकी गाडी अनफ खुर्द -दासेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून कोसळून दोन तरूण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.28) सकाळी घडली. आदिल कासम शेख (वय- 19), जहीर जावेद शेख (वय-19) अशी मृतांची नावे असून साहिल मुबारक शेख (वय- …

Read More »

आत्महत्येसाठी वारणा नदीत उडी, मात्र झाडावर 12 तास अडकला, रेस्क्यू केल्यावर पठ्ठ्या म्हणतो, पाणी बघत होतो

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. वारणा नदीच्या अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे. हा इसम जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होता. जयवंत खामकर असं या इसमाचं नाव आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी …

Read More »

पंचगंगेने धोका पातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी स्थलांतर करावे : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

  • पूरबाधित क्षेत्रासह, संभाव्य पूरबाधित भागात साधला नागरिकांशी संवाद • जिल्हा प्रशासनाला निवाऱ्यासह, जनवारांची तातडीने सोय करण्याचे निर्देश • पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगेतील पाण्याचा विसर्ग ७० हजार क्युसेकवर जाणार कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 …

Read More »

पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावांसह क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरु

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज …

Read More »

प्रशासकीय यंत्रणेची तत्परता; मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत

  कोल्हापूर (जिमाका): मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड – निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली…. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, …

Read More »

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि …

Read More »

कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक, काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा

  कोल्हापूर : कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत. इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, …

Read More »

कोल्हापूरला धुवाँधार पावसाने झोडपले; 53 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी तर इतरत्र धुवाँधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी 7 ला पंचगंगेची पातळी 21.9 तर रात्री आठला 27.7 फुटापर्यंत होती. रात्री पावणे अकरा वाजता पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. बारा तासात सुमारे सहा फुटाने पातळी …

Read More »

कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

  कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी …

Read More »