Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी …

Read More »

मालमत्तेच्या वादातून भावाचा खून; बैलहोंगल तालुक्यातील घटना

  बैलहोंगल : मालमत्तेच्या वादातून एका भावाचा खून झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात रविवारी घडली. तिगडी गावातील रहिवासी शंकर खनगावी याचा खून शंकर खनगावी या भावानेच केल्याची माहिती मिळाली आहे. मृत सुरेश हा माजी सैनिक असून तो सध्या शेतमजुरी करून राहत होता. आरोपी शंकर खनगावी आणि खून झालेला सुरेश …

Read More »

यरनाळच्या निवृत्त जवानाने दाखविली पाण्यासाठी माणुसकी!

  कुपनलिकेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा : दिवसभरात सहा तास पाणी निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून नदी तलाव विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे निपाणी भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना शेतीवाडीत धावा धाव करावी लागत …

Read More »

भाजप नेत्यांना काम नाही, पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या : मंत्री जारकीहोळी

  बेळगाव : सत्तेच्या 4 वर्षात भाजपवाल्याना काहीच विकास करता आला नाही. आता आम्ही सत्तेवर आल्यावर ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांना आता काहीच काम उरलेले नाही. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या अशी उपहासात्मक टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. बेळगावातील …

Read More »

रेल्वे स्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य 

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अंबा भुवन रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते त्यातच रस्त्यावरून अनेक खड्डे पडले आहेत. परिणामी लोकांना याचा त्रास होत आहे …

Read More »

ललिता सुभेदार, सविता राऊत, जयललिता पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

  बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेंगलोर तालुका खानापूर घटक खानापूरच्या वतीने शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी केदार मंगल कार्यालय फिश मार्केट समोर खानापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय व चांगल्या पद्धतीचे …

Read More »

हवाई दलाच्या 2,675 अग्नीवीरांचा दीक्षांत सोहळा दिमाखात

  बेळगाव : बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याद्वारे भारतीय हवाई दलात देश सेवेसाठी रुजू होण्यास सज्ज असलेल्या 2,675 इतक्या अग्नीवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. सांबरा हवाई दल परेड मैदानावर आज आयोजित या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख …

Read More »

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक

  बेळगाव : गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्नभाग्य यासह पाच ‘हमी’ लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याची पुरेशी अंमलबजावणी करावी, लाभार्थ्यांची ओळख पटवावी आणि जिल्ह्यातील संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व तयारी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूर व्यवस्थापन व विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत …

Read More »

१९ रोजी खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपुष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या १९ जुन रोजी जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या …

Read More »

वडाच्या झाडाच्या संवर्धनाचा संकल्प!

  साखरवाडीतील महिला मंडळाचा उपक्रम : वटवृक्ष जतनाचा संदेश निपाणी (वार्ता) : जून महिना आला की वेध लागतात ते मॉन्सूनच्या आगमनाचे त्याचबरोबर हिरवाईने नटणाऱ्या विविध सणांचे. याच कालावधीत निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि विविध सणांचे आवतन घेऊन येणाऱ्या वटपौर्णिमेला महिलांचे खास आकर्षण असते. ‘जन्मो जन्मी हाच पती मिळू दे’ ही भावना …

Read More »