Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

डीजे मुक्त चित्ररथ मिरवणूक साजरी होणार : पोलीस विभाग – ‘मध्यवर्ती’च्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात आज कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक तयारी संदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, उपाध्यक्ष …

Read More »

टीम इंडियाला लागले वेध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे

  नवी दिल्ली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केल्यामुळे आरसीबीचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तथापि, ती सल दूर ठेवून आता विराट कोहलीसह अन्य खेळाडू आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीस लागले आहेत. आरसीबीला गेल्या 16 हंगामांत एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम यांची नियुक्ती

  बेळगाव : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली …

Read More »

संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर; आयुक्तालयात बैठक

  बेळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे. तसेच पांरपारिक वाद्यांनाच …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओवरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीमध्ये एक जून 1986 मधील कन्नड सक्तीतील हुतात्म्यांना अभिवादन तसेच विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित …

Read More »

पर्यावरणाच्या समतोलासाठी प्लास्टिकचा वापर हानिकारक

  पर्यावरण अधिकारी रमेश; निपाणीत प्रबोधनपर नाटिका निपाणी (वार्ता) : गेल्या दशकापासून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगसह इतर प्लास्टिकच्या वस्तू वापरून त्या फेकून देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे …

Read More »

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : उत्तम पाटील

  बोरगाव प्रीमियर लीगचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागात होतकरू खेळाडू पहावयास मिळत आहेत. अशा खेळाडूंना शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या अंगी असलेले विविध गुण आपण ओळखून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक …

Read More »

अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही ; ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला

  मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत …

Read More »

आमदार आशिष देशमुखांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी

  नागपूर : डॉ. आशीष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये सतत वादग्रस्त ठरत असल्याने तसेच कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र नागपुरात धडकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. …

Read More »

प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही : संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

  नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन …

Read More »