Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

पाचवी, आठवी परीक्षेचा घोळ

  विनाअनुदानित खासगी शाळांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान; २७ मार्चला सुनावणी बंगळूर : पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर २७ मार्च रोजी सुनावणी करण्याचे सरन्यायाधिशांनी मान्य केले. …

Read More »

राजहंसगडावर राबविली समिती नेत्यांनी स्वच्छता मोहीम!

  बेळगाव : काल झालेल्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगांव परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता. म. ए. समितीच्या माध्यमातून आज सोमवारी गड परिसरात स्वच्छता माहीम राबविण्यात आली होती. …

Read More »

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

  बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने …

Read More »

लंडन पाठोपाठ खलिस्तानी समर्थकांचा अमेरिकेतील भारतीय दुतावासावर हल्ला

  सॅन फ्रॅन्सिस्को : लंडननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही खलिस्तान समर्थकांनी आपले धाडस दाखवले आहे. खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या एका गटाने रविवारी रात्री येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले. ‘वारिश पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थनार्थ खलिस्तान समर्थकांकडून ही कृती करण्यात आली. यासोबतच अमृतपाल सिंगच्या साथीदारांच्या अटकेच्या निषेधार्थ …

Read More »

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …

Read More »

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे

१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली  ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समिती तसेच बेळगाव व येळ्ळूर भागातील समिती नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व उपाध्यक्षासह सर्व …

Read More »

बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …

Read More »

कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मुग गिळून गप्प

  राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग …

Read More »

महिलांनी हसत, खेळत जीवन जगावे : वसंत हंकारे

  निपाणीत श्रमसाफल्य पुरस्कारांचे वितरण निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आचार विचारांमध्ये बदल होत चालले आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. घरातील एकलकोंडाही त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी महिलांनी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे. महिला अबला नसून त्या सबला बनले आहेत. तरीही वेगवेगळ्या …

Read More »