Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्राने येळ्ळूर गावापासून समृद्धीचा धडा घ्यावा, मिलिंद कसबे यांचे प्रतिपादन

  बेळगाव : बेळगावला साहित्याची परंपराला लाभली आहे. सीमाभागात होणारी साहित्य संमेलने असेच प्रतीक आहे. येळ्ळूर गावात आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन प्रत्येकालाच ऊर्जा देणारे आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे देशातील अनेक गावांनी समृद्ध कसे व्हावे हा धडा या गावाकडून घेतला पाहिजे. गाव वैभव संपन्न करणारी माणसे प्रत्येक गावात पाहिजे, असे …

Read More »

वाचा, पहा आणि मगच बोला; सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

  बेळगाव : समाज एका रात्रीत सुधारत किंवा बिघडत नाही. काही चित्रपटांच्या विरोधात सुरू असलेला हॅशटॅग बैन प्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा एक प्रकार आहे. काही वाचले नसताना आणि काही पाहिले नसताना निषेध नोंदवीणे चुकीचे आहे. वाचा, पहा आणि मगच काय ते बोला, असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी …

Read More »

अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला संपन्न झाला. अवघ्या अडीच दिवसात भारतीय गोलंदाज खास करून जडेजा-अश्विन या फिरकी जोडगोळीने कांगारूंची पळताभुई थोडी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजाराने विजयी चौकार …

Read More »

निपाणी सायकल शर्यतीत कोल्हापूरचा प्रतीक पाटील प्रथम

  विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा : भागोजी पाटील

  बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला …

Read More »

शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास …

Read More »

मलप्रभा नदीच्या काठावर मंगलमय वातावरणात महाआरती सोहळा

  खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित …

Read More »

बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन

शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह  चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …

Read More »

बेळगाव पहिल्या बालनाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

  बेळगाव : बालरंगभूमीला अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागत आहे. मुठभर मंडळी बालरंग भूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. अशावेळी बालरंगभूमीबद्दलच्या कल्पना सुधारणे आवश्यक आहे. परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. याचा विचार केल्यास, बालरंगभूमीकडे आपण उघड्या डोळ्यांनी केव्हा पाहणार? असा सवाल अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या …

Read More »

आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे : आर. एम. चौगुले

  बेळगाव (प्रतिनिधी) : आई-वडील हे आपले दैवत आहेत ज्याप्रमाणे आपण देव देवतांची सेवा आमच्या करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे आहे जर आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण या जगात कुठे पाठीमागे राहू शकत नाही, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते आणि …

Read More »