सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी सर्वच शेतकर्यांना चांगला दर देण्याची घोषणा केली जाते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसून तुटपूंजा दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी एफआरपी शिवाय जादा 500 रुपये दर मिळालाच पाहिजे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta