Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या “आझादी का अमृतमहोत्सवा”त पत्रकारांच्या गौरव..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत आझादी का अमृतमहोत्सव १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ अखेर विविध भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जाणारा आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आज पत्रकारांच्या हस्ते करुन त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारांनी शाळेचे ध्वजारोहण, राष्ट्रपीता …

Read More »

खानापूरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नदी नाल्यातील पाणी पातळी वाढली. भात पिकाना जीवदान, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी पावसाची हजेरी वेळेत झाली होती. त्यानें शेतातील कामांना चांगला सूर गवसला होता. पण मध्यंतरीच्या काळात अचानक पावसाची दांडी झाल्याने शेतकऱ्यांना चिंतेची बाब …

Read More »

ठिय्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठीची ताकद दाखवा; माजी आ. दिगंबर पाटील यांचे आवाहन

  खानापूर (विनायक कुंभार) : मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाती घेण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे. खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवारी शिवस्मारक येथे झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकारी कागदपत्रे …

Read More »

कन्नड-मराठी साहित्यावर प्रेम करणारे चापगाव हायस्कूलचे शिक्षक सेवानिवृत्त

  खानापूर (विनायक कुंभार) : चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलचे सहशिक्षक एन. एन. दलवाई यांच्या सेवानिवृत्त सोहळा श्री. पिराजी कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शांतिनिकेतन संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, शिक्षक निवृत्त होतो फक्त सेवेतून, शिक्षकीपेशातून कधीच निवृत्त होत नाही. त्यांच्या सेवेतील अनुभव वारंवार समाजाला घडवत …

Read More »

वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून खुलासा!

  मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर …

Read More »

अण्णा भाऊंनी साहित्यातून शोषितांचे जीवन चित्रण केले : प्रा. अमोल पाटील

  शिवानंद महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन कागवाड : मराठी साहित्यातील प्रतिभावंत म्हणून अण्णा भाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. साहित्यातील भरीव योगदानामुळे त्यांना लोकशाहीर, साहित्यसम्राट, साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांच्या समग्र लिखाणाचे सूत्र होते. मार्क्सवादाचा …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात एक ठार

  कोगनोळी : कोगनोळीजवळ मोटरसायकलचा झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकजण व कुत्रे ठार झाल्याची घटना सोमवार तारीख एक रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. शक्ती भिवाजी कुंभार (वय 40) राहणार बोर पाडळी, तालुका पन्हाळा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात प्रतीक दिलीप रसाळ (वय 34) राहणार पेटवडगाव हे किरकोळ …

Read More »

मी कालही समितिनिष्ठ होतो आजही समितिनिष्ठ आहे : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षांचा खुलासा

बेळगाव : मी माझ्या वैयक्तिक कामासाठी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळी त्यांचे चिरंजीव आणि इतर कार्यकर्त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी वृत्तपत्र व समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता आहे. …

Read More »

माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या

  आंध्रप्रदेश :आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची मुलगी के. उमामहेश्वरी यांनी सोमवारी जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उमामहेश्वरी या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराला कंटाळून उमामहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले. आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन ‘पत्रकार भवन’ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष …

Read More »