Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ठळकवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याकडून शिक्षकांचा सन्मान

बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलच्या 1972 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्याकडून आपल्या तत्कालीन शिक्षकांचा सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्या वेळी शिकविलेले शिक्षक श्री. एम. आर. कुलकर्णी (वय वर्षे 82) आणि श्री. मल्लपगोळ सर (वय वर्षे 84) या दोघांचा शाल, गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन गौरव करण्यात आला. टिळकवाडी येथे वास्तव्य असलेल्या …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा साजरी.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संकेश्वरतील प्रसिद्ध पुरोहित वामन पुराणिक यांना शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वामन पुराणिक म्हणाले आपल्या गुरुजनांविषयी नेहमीच आदरभाव ठेवा. …

Read More »

स्मार्ट सिटी कार्यालयाला आप नेत्यांचा घेराव

बेळगाव : बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरु असलेली कामे अपूर्ण स्थितीत आहेत. याविरोधात आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घातला. तसेच या योजनेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. अपात्र …

Read More »

देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस

नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. …

Read More »

वॉर्ड क्रमांक 10 मध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण

  बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण मोहीम वॉर्ड क्रमांक 10 येथे राबविण्यात आली. श्री साई दत्त मंदिर हेमु कलानी चौक येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण गोपाळ तोपिन कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर लसीकरण मोहीम …

Read More »

उडुपी येथील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

  बेंगळुर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उडुपी दौर्‍यादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकार्‍यांची बैठक घेतली. उडुपी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उडुपी जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त भागांना भेट देत …

Read More »

राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

  नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात …

Read More »

पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्यावतीने निबंध स्पर्धा उत्साहात

बेळगाव : गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने साईज्योती सेवा संघाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संघातर्फे बहुमान वितरण करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर म्हणाल्या की, गुरूंमुळे आपण घडलो आहे. गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणे गरजेचे आहे. या बक्षीस वितरण सोहळ्यास ज्योती …

Read More »

मुसळधार पावसाने रामगुरवाडीचा रस्ता झाला निकृष्ट दर्जाचा

  खानापूर (प्रतिनिधी) : रामगुरवाडी (ता. खानापूर) गावापासून ते खानापूर जांबोटी, महामार्गा पर्यंतच्या दोन किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण वाहून गेले आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणात चक्क शेडू दिसून येत आहे. …

Read More »