Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

भारतासमोर विजयाचे टार्गेट, इंग्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना

साऊथम्टन : हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (गुरुवार) साऊथम्टनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. मात्र, यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यार …

Read More »

शाहू महाराजांनी 138 वी जयंती साजरी

बेळगाव : अखिल भारतीय सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद व यलगार परिषद आणि महाराष्ट्र शिक्षण महामंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना जेके फाउंडेशन यांच्यावतीने साजरी करण्यात आली. जत्तीमठात झालेल्या कार्यक्रमात वकील उदयसिंग फडतरे निंबाळकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. सुनील ताटे, प्रा. निलेश शिंदे, खानापूरचे उद्योजक सुनील …

Read More »

निपाणीत आज पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन

गृहमंत्र्यांची उपस्थिती : प्रशासनाकडून तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनी युक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन गुरूवारी (ता. ७) सकाळी १० वाजता धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार …

Read More »

यंदाच्या पूरस्थिती पूर्वीच योग्य नियोजन करा

राजू पोवार : रयत संघटनेने घेतली तहसीलदारांची भेट निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला निपाणी तालुक्यात सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेदगंगा, दूधगंगा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळीही वाढल्याने आठवड्याभरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. तसेच …

Read More »

पीटी उषा, वीरेंद्र हेगडे यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर वर्णी

नवी दिल्ली : धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलैय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे …

Read More »

पीयु अतिथी प्राध्यापकांच्या वेतनात १२ हजार रुपयापर्यंत वाढ

बंगळूर : कर्नाटकातील सरकारी पदवीपूर्व (पीयु) महाविद्यालयातील अतिथी व्याख्यात्यांच्या मानधनात सुधारणा केल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला असून, त्यांच्या मानधनात नऊ हजार रुपयावरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने सांगितले की, चालू वर्षात व्याख्यात्यांची कमतरता दूर करण्यासाठी तीन हजार ७०८ अतिथी व्याख्याते भरले जात आहेत. याबाबतची …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी २६ कोटी

बैठकीत विकास योजनावर चर्चा बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराचा २६ कोटी रूपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठक घेऊन चर्चा केली. विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या दालनात सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी, मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी अहवाल तयार …

Read More »

इनोव्हा कार अपघातातून निडसोसी स्वामीजी सुखरुप बचावले

अपघातात कार चालक, दोघे शिष्य किरकोळ जखमी संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे चालते-बोलते देव समजले जाणारे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी बालबाल सुखरुप बचावले आहेत. कार चालक रमेश माळी आणि कार मधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले …

Read More »

बकरी ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या …

Read More »

विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. …

Read More »