Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण? नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन संस्थगित

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशानुसार आता बहुमत चाचणीची गरज नाही. त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज …

Read More »

भाजपच्या गोटात हालचाली जोरात, आज सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता

मुंबई : 36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार. अडीच वर्ष चाललं आणि 9 दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या …

Read More »

सत्ताधारी गट गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

पंकज पाटील : शाळा खोलीचा शुभारंभ कोगनोळी : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गट कायमपणे प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणे, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युत बल्ब यासह अन्य कामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील खोली पावसामुळे कोसळली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना धोका निर्माण …

Read More »

गुंडांवर नेहमीच अंकुश असणार : रवींद्र गडादी

बेळगाव : खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्याची मोहीम पोलीस खात्याने हाती घेतली आहे. अजूनही काही गुंडांच्या घरावर धाडी टाकण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी स्पष्ट केले. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली. या कारवाईसाठी एसीपी व सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली 26 …

Read More »

सिंगल यूज प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी!

बेळगाव : केंद्र सरकारने येत्या 1 जुलैपासून देशात एकेरी वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात काल मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर या सर्वांवर …

Read More »

कर्नाटकात वीज दरवाढीचा झटका

मंत्री म्हणतात वाढ नाही, खर्चाचा ताळमेळ; विरोधकांचा हल्लाबोल बंगळूर : वीज दरात प्रति युनिट पाच पैशांनी वाढ केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत, ग्राहकांना पुन्हा धक्का बसला आहे कारण त्यांना १ जुलैपासून प्रति युनिट जास्त वीज बिल भरावे लागणार आहे. दरम्यान वीजमंत्री सुनीलकुमार यांनी ही वीज दरवाढ नसून खर्चाचा ताळमेळ असल्याचे म्हटले …

Read More »

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे जाणार की राहणार? याचा फैसला उद्याच होणार

बहुमत चाचणी उद्याच घ्या, न्यायालयाचे निर्देश नवी दिल्ली : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे महाविकास आघाडी सरकार जाणार की राहणार याचा फैसला उद्या होणार आहे. गुरुवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यपालांच्या आदेशावर आक्षेप घेऊन शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. …

Read More »

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ६ ऑगस्ट रोजी होणार मतदान

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु असताना भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल त्याच …

Read More »