Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अयोग्य, पानिपतकार विश्वास पाटील यांचे मत

  बेळगाव : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी योग्य नसल्याचे मत प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे मराठी भाषा समन्वयक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले. सपना बुक हाऊस, बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी हे एक अतुलनीय वीर होते, असे मत व्यक्त केले. पूर्वी …

Read More »

जत्रेसाठी मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

  खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, …

Read More »

बेळगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना

  बेळगाव : “बातम्या समाजाची शांतता बिघडवू नयेत, तर आरोग्यपूर्ण समाज घडवणाऱ्या असाव्यात, माध्यम हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून गौरवोद्गार करत प्रसार माध्यमामुळे बेळगावातील घडामोडी दिल्लीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.” असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. बेळगावात जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात …

Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींसाठी अभिमान : प्रकाश शिरोळकर

  बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी माजी आमदार कै संभाजी पाटील व मराठी भाषिकांनी परिश्रम घेतले असून पुतळा उभारणीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत याचा संपूर्ण शिवप्रेमीना अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे. राम नवमीचे औचित्त साधून साहेब फाउंडेशन आणि …

Read More »

वीर सौध योगा केंद्रातर्फे रामनवमी उत्सवात साजरी

  बेळगाव : टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे विधिवत मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रामायणचा विचार करताना, त्यांच्या जीवनात चढ उतार, भावनिक हेलकावे, सामर्थ्यवान म्हणून …

Read More »

विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक छळ; इदलहोंड येथील प्रकार

खानापूर : एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने सदर महिलेवर व तिच्या पतीवर आज अचानक वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवून महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इदलहोंड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

  कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला. या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …

Read More »

भाजप उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळातर्फे बेळगावात आंदोलन…

  बेळगाव : महागाईसह अन्य समस्यांवरून राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत बेळगाव भाजपच्या उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळतर्फे शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकात भाजपचे विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन सरकारविरोधात घोषणा देत निषेध फलक दाखवले. यावेळी बोलताना महापालिकेच्या भाजप अध्यक्ष गीता सुतार …

Read More »

६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

  बेळगाव : मराठा मंदिर येथे रविवारी संपन्न होत असलेल्या सहाव्याअखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगरी सज्ज झाली आहे. ग्रंथ दिंडीला खाऊ कट्यापासून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून मराठा मंदिर मध्ये सकाळी दहा वाजता हे संमेलन सुरू होईल. यंदाचे बेळगाबात …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक अहवालावर लोकसभेत चर्चा करावी : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने निर्णायक पावले उचलून लोकसभेत भाषिक अल्पसंख्याक अहवालावर चर्चा करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने समन्वयक मंत्री, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात सीमाभागातील सध्याची गंभीर परिस्थिती मांडण्यात आली आहे. या पत्रात सीमाभागात मराठी भाषेचा अभिमान …

Read More »