खानापूर : “दान हे नेहमीच श्रेष्ठ स्थानी असते. मंदिरांना दिली जाणारी देणगी पावित्र्य वाढविणारी असते आणि विद्यालयांनी दिलेली देणगी बौध्दिक विकासाचे महत्त्व वाढविणारी असते!” आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्त्व आहे. दान दिल्याने आपले औदार्य वाढते, याच बरोबर आपल्याला आध्यात्मिक समाधानही मिळते. दान ही एक मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली निस्वार्थी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta