Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

युवा समितीच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

  बेळगाव : आज २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तर उपाध्यक्ष वासु सामजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात …

Read More »

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात

    येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचा 25 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

हिडकलजवळ ट्रकचा अपघात : 30 गंभीर जखमी

  बेळगाव : हिडकल धरणाजवळ सुरू असलेल्या नरेगाच्या कामासाठी कामगारांना घेऊन जात असलेल्या ट्रकला बुलेट गाडीची धडक लागल्याने अपघात घडला. ट्रकमध्ये असलेले 30 हून अधिक कामगार जखमी असून जखमींपैकी 29 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात तर एका महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. …

Read More »

श्री मंगाई नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

    बेळगाव : हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील सोमेश्वरी हॉल श्री मंगाई नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्री मंगाई नगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जयंती निमित्त फोटो पूजन करण्यात आले. फोटो पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि …

Read More »

नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

  सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेत आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरात नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत ही दुर्दैवी घटना घडली. वीरेश कट्टीमणी (वय १३) आणि सचिन कट्टीमणी (वय १४) अशी मृत मुलांची नावे असून ते दोघेही गदग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सौंदत्ती …

Read More »

बेळगाव येथील तरूणांकडून बैलूर येथील महिलेस बेदम मारहाण!

  खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …

Read More »

अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास यश निश्चित : प्रा. युवराज पाटील

  संजीवींनी फौंडेशनचा “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” कार्यक्रम संपन्न बेळगाव : यश संपादन करण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच ध्येय ठरवावे. मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास ठेवून कामाला लागावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे तरच परीक्षेत गुणसंपादन करता येते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजीवनी फाउंडेशनच्या वतीने …

Read More »

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुदेव सन्मान पुरस्कार २०२४-२५ चे चार मानकरी

  स्वप्नं मोठ्ठी पहा, मोठ्ठी ध्येयं ठेवा, जिज्ञासा जागृत ठेवा : डॉ. प्रकाश तेवरी सदलगा : सदलगा  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यावर्षी गुरुदेव सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश तेवरी होते. हा पुरस्कार सदलगा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जनरल इलेक्ट्रिकल्स (जीई) या अमेरिकन …

Read More »

आनंदनगर नाल्याच्या कामाला न्यायालयाकडून स्थगिती

  बेळगाव : पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदनगर, वडगाव येथील नाल्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून, परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात …

Read More »

आगीची अफवा अन् पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, १२ ठार

  जळगाव : परधाडे ता. पाचोरा रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर …

Read More »