Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

बिम्समध्ये आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…

  बेळगाव : बेळगावच्या बिम्समध्ये रविवारी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका बाळंतिणीचा उपचाराअभावी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कुंदरगी गावातील पूजा अदिवेप्पा खडकबावी (२५) या महिलेला २४ डिसेंबर रोजी बेळगाव बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पूजाने काल एका …

Read More »

शतरंज ‘ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे बेळगावात आयोजन

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने ‘शतरंज’ ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज नजिकच्या मराठा मंदिर येथे शनिवार दिनांक 28 आणि रविवार दिनांक 29 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेतील पहिल्या …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 5) जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवार (ता. 28 ) रोजी प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणावर अभियंते व उद्योजक हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्या हस्ते रोवण्यात येणार …

Read More »

राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत

  बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले. बेळगाव विमानतळावरून ते थेट टिळकवाडी येथील वीरसौध येथे जाऊन विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल हेही पोहोचले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी …

Read More »

कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात

  बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने” इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम. डी. चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून दहावीच्या …

Read More »

मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमेळावा दिनांक 28 डिसेंबर रोजी

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून समाजातील वंचित आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरविण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष माननीय कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवी पूर्व महाविद्यालय सन 1992 -93 मध्ये …

Read More »

अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत : मुख्यमंत्र्यांची घोषणा बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जम्मू-काश्मीरमधील अपघातातील मृतांच्या पार्थिवांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सुभेदार दयानंद थिरकन्नवर, महेश मेरीगोंडा यांनी बेळगाव येथील आर्मी वॉर मेमोरियल येथे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, सैनिकांचे जीवन, जीवन आणि कारकीर्द खूप …

Read More »

वीरसौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

  बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) शहरातील टिळकवाडी येथील वीरसौध येथे महात्मा गांधींच्या नवीन पुतळ्याचे अनावरण केले आणि विविध विकास कामांचा शुभारंभ केला. नंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी वीरसौध परिसरात गांधी स्मारक भवनात नूतनीकरण …

Read More »

शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या तयारीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

  बेळगाव : 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमांची शेवटच्या टप्प्यातील तयारीची पाहणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव येथे भेट देऊन केली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन 1924 साली बेळगाव येथील टिळकवाडीत पार पडले होते. त्या ऐतिहासिक स्थळावर असलेल्या वीरसौध येथे …

Read More »

गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर “जय भीम आणि जय संविधान” : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

  बेळगाव : केंद्र सरकार राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा कार्यक्रम महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आयोजित करते, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही सेवक म्हणून काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के शिवकुमार म्हणाले. गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या देशाच्या …

Read More »