Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

  मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाल्याची बातमी आहे. पद्मश्री पंकज उधास यांची कन्या नायब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या नायब उधास यांनी दिली आहे. आज सकाळी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारा खास योजना!

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने विद्यार्थ्यांना आवाहन.. बेळगाव : शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात येथील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इत्यादी पदव्यूत्तर अधिविभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेशित अशा विद्यार्थी वृंदास शैक्षणिक शुल्कात 100% सूट तसेच वसतिगृह शुल्क माफी असणार आहे. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात 25% सवालत आणि वसतिगृह …

Read More »

कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न

  खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेले विचार अंमलात आणणे गरजेचे : युवराज संभाजीराजे छत्रपती

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी समाजामध्ये पेरलेले विचार आचार अंमलात आणणे ही आजच्या युवा पिढीची गरज आहे, शिवरायांनी स्थापन केलेले हे हिंदवी स्वराज्य कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे त्यांच्या विचारातूनच सुराज्य आपल्याला निर्माण …

Read More »

शिक्षणासह आरोग्य सेवेला महत्व

  डॉ. प्रभाकर कोरे; निपाणीत महाआरोग्य शिबिर निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण सेवा देण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेची स्थापना केली. त्यापाठोपाठ सेवा हा दृष्टिकोन ठेवून हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णावर विविध प्रकारचे उपचार केले जात आहेत. लवकरच आयुर्वेदिक उपचार सेवा ही सुरू होणार असल्याचे केएलई संस्थेचे संस्थापक …

Read More »

विद्यार्थ्यांनी लिहिले आईवडीलांना पत्र; ‘नूतन’ मराठी विद्यालयात अनोखा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद आठवणीचा साठाच असतो. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या पाल्यांनी देखील स्वतःच्या पालकांना उद्देशून पोस्ट कार्ड लिहिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफीस, विविध …

Read More »

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

  बेळगाव : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्थान संघाने शौर्य स्पोर्ट्स संघाचा पराभव करत वरदराज चषकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या तीन वर्षापासून बेळगाव येथील भवानीनगर येथील दोस्ती ग्रुप यांच्यावतीने वरदराज ट्रॉफी श्री गणेश ट्रॉफीचे आयोजन करण्यात येते. अंतिम सामन्यात …

Read More »

रामलल्लाच्या चरणी सोने-चांदीची रास!

  नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. एक महिन्यात अयोध्या राम मंदिरात 25 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा होत असल्याने भारतीय स्टेट बँकेने त्याच्या व्यवस्थापनासाठी चार ऑटोमॅटिक हाय टेक्निक काऊटिंग मशीन बसविण्यात आले आहे. राम ट्रस्टचे अधिकारी …

Read More »

म. ए. समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी येथे कार्यकर्त्यांकडून रविवारी दि. 25 रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रथम शिवपूजन करून कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचे महत्व पहुण्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश …

Read More »

1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे; 18 वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा

  नवी दिल्ली : 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात …

Read More »