Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीच्या तख्तावर सीमावासीयांच्या व्यथा

    सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या ज्वलंत कवितांना उत्स्फूर्त दाद ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे दिमाखात पार पडले. या संमेलनात बेळगाव, खानापूर, बिदर आणि भालकी येथील सीमाभागातील कवींनी मराठी अस्मिता, सीमावासीयांच्या वेदना आणि संघर्षाचा बुलंद आवाज दिल्लीत पोहोचवला. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या “माय”, “झुंज”, …

Read More »

यात्रेवरून परतताना ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

  बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बबलादी यात्रा आटोपून घरी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कप्पळगुद्दी आणि मुन्याळ केनॉळजवळ ही घटना घडली. एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये २५ हून …

Read More »

बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे

  मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी जनतेला लवकरात लवकर महाराष्ट्रात सामावून घेऊन संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करून तेथील माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या हीच खरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या हुतात्माना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन …

Read More »