चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… श्री. राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा. ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 …
Read More »Recent Posts
टिप्पर – दुचाकी अपघातात आंबेवाडी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : अलतगा जवळील खडीमिशन दरम्यान आज झालेल्या अपघातात आंबेवाडी गावातील 24 वर्षीय योगेश संभाजी न्हावी आणि 27 वर्षीय नितेश वैजू तरळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही कुटुंबांचे एकुलते एक पुत्र होते. सदर अपघात सायंकाळी 4.30 ते 5 वाजता झाला असून आंबेवाडी ग्रामस्थांसाठी ही दुःखद घटना आहे. वाळू …
Read More »कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta