रायचूर : राज्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. यल्लापूरमध्ये लॉरी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमध्ये क्रुझरच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. रायचूरच्या सिंदनूर तालुक्यातील अरगिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटली. या अपघातात मंत्रालय …
Read More »Recent Posts
यल्लापूर येथे भीषण अपघात : 14 ठार
यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुरजवळ भाजीपाला भरलेली लॉरी पलटी होऊन 14 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 63 वर आज सकाळी ही दुर्घटना घडली. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात एक लॉरी उलटली. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »गोवा : वेर्णा येथे भीषण आग; 30 कार आगीच्या भक्ष्यस्थानी
वेर्णा : वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरला ही आग लागल्याने, जवळपास 30 कार जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले आहे. गवताला लागलेली आग पुढे पसरून बस जळल्याची घटना नुकतीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta