Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आपल्या मर्यादा योग्य वेळी समजल्या तरच तणावमुक्ती होईल : युवराज पाटील

  50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प बेळगाव : “आपल्याला आपली क्षमता काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत हे योग्य वेळी माणसाला कळलं पाहिजे. हे कळणं हेच ताण तणावमुक्तीचं पहिलं कारण आहे” असे विचार लोकराजा शाहू अकॅडमीचे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक …

Read More »

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संस्थेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

  संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री यांना राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित मण्णूर व जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन या संस्थेचा 7 वा वर्धापनदिन नुकताच पार पडला, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन एन. एस. मुल्ला साहेब निवृत्त ARCS, व माजी …

Read More »

खानापूर दुर्गानगर येथील श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ २३ रोजी

    खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »