खानापूर : खानापूर तालुक्यातील माण गावातील रहिवासी सखाराम गावकर हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. याची सरकारने दखल घेऊन वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. सखाराम गावकर यांच्यावर सध्या बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. सुरवातीला माणच्या ग्रामस्थांनी घरोघरी …
Read More »Recent Posts
शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा
बेळगाव : शेतकऱ्यांना मारक ठरणारे तिन्ही कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग अमलात आणा, ऊसाला 4500 रु. भाव द्या, विद्युत खासगीकरण थांबवा, बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करा, बळ्ळारी नाल्याची साफसफाई करुन परिसरातील शेतकऱ्यांना वाचवा, गेल्या वर्षीपेक्षा भाताला 1500/2000 रु.भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवत भाव वाढवत सरकारने भात, सोयाबिन …
Read More »येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरस्कारासाठी आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने बेळगाव परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, प्रत्येक वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. त्याचबरोबर येळ्ळूर येथील श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta