नवी दिल्ली : 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात …
Read More »Recent Posts
टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा; गोविंद टक्केकर यांचा उपक्रम
बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची काळजी घेऊन सुळगा, देसुर, राजहंसगड यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम बिल्डर डेव्हलपर्सचे मालक श्री. गोविंद टक्केकर यांनी दिली …
Read More »बेळगाव – चोर्ला – गोवा महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते उद्घाटन खानापूर : बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग ७४८ -अ च्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कणकुंबी (ता. खानापूर) येथे या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या ४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta