बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अनिश्चितता नसल्याचा ठोस संदेश त्यांनी काँग्रेस पक्षात दिला आहे. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळूर येथील आमदार भवनात वाल्मिकी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “भविष्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले …
Read More »Recent Posts
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आमदार साहेबांच्या सोबत उभी असेन : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते हब्बनहट्टी येथे वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकू नाईक तर स्वागताध्यक्ष नागोजी पाटील हे होते. जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथे हे एकमेव वाल्मिकी मंदिर उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अंजलीताई …
Read More »तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याची दयनीय अवस्था….
बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून, या पार्श्वभूमीवर पुढील सोमवारपासून स्थानिक रहिवाशांनी सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta