खानापूर : लोकशाही आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही …
Read More »Recent Posts
कारलगा हट्टी (ता. खानापूर) येथील श्री ब्रह्मदेव मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ…
खानापूर : कारलगा हट्टी (तालुका खानापूर) येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव मंदिराच्या जीर्णोद्धारास सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारा संदर्भात चर्चा करून एकमताने मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला व सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ग्रामदैवत चव्हाटा व ब्रह्मदेव मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे …
Read More »शहापूर येथे रामायण रचनाकार, महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
बेळगाव : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन आपल्या साहित्यातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम महर्षी वाल्मिकी यांनी केले आहे. त्यांचे चरित्र सत्य, प्रेम आणि कर्तव्य पथावर मार्गक्रमण करण्यासाठी सदैव प्रेरणा देते. याच महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मंगळवारी बेळगाव शहरात एकमेव असलेल्या शहापूर बॅ.नाथ पै चौक येथील श्री महर्षी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta