कोल्हापूर : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. गेल्या 67 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत …
Read More »Recent Posts
महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी
बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहर आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितिच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्याने …
Read More »मराठा आरक्षणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी येथे कँडल मोर्चा
शिनोळी : मराठा आरक्षण कायमस्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आज दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी देवरवाडी ता.चंदगड सायं. ८ वा कँडल मोर्चा काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. “मनोज जरांगे -पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta