मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय बंगळूर : पावसाळ्यात जून आणि ऑगस्टमध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पाहणीनंतर राज्यातील १३४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले जातील, असे महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …
Read More »Recent Posts
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी पैशांऐवजी १० किलो तांदूळ : मंत्री मुनियप्पा
बंगळूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पैशांऐवजी १० किलो तांदूळ दिला जाईल, असे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी सांगितले. आज शहरात पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. या तालुक्यांना १० किलो तांदूळ वाटपाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाच किलो तांदळासाठी रोख …
Read More »सेवनिवृत्ती निमित्त आर. ए. बन्ने यांचा मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात २४ वर्षे सेवा बजावणारे शिक्षक रामचंद्र बन्ने यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन बन्ने दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी आर.आर. कपले यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका एस. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta