खानापूर : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कुणा अधिकार्याचे लक्ष नाही की, लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे पडल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यामुळे बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून …
Read More »Recent Posts
जन्म-मृत्यू नोंदणी काम वेळेत पुर्ण करा : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : जन्म-मृत्यू नोंदणीचे काम मुदतीत पूर्ण करावे. नोंदणी प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय जन्म-मृत्यू समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जन्म-मृत्यू दाखले हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत आणि नोंदणीपूर्वी त्यांची माहिती नीट …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता
महायुतीच्याआमदारांना मिळणार संधी मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. यंदा होणाऱ्याा मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta