कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वनसंवर्धन निपाणी (वार्ता) : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वनांची अत्यंत आवश्यकता आहे. ऑक्सिजनची निर्मिती, पशु पक्षी यांचा अधिवास वातावरणातील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी ठेवणे, अनेक फळे- फुले, मातीची धूप थांबविणे अशा अनेक कारणांसाठी वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वन संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवचंद …
Read More »Recent Posts
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला : शरद पवार
पुणे : अलिकडच्या काळात या देशाने आणि जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होती. पण लाल महालात शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही, अशा शब्दांत शरद पवार …
Read More »नंदगड मार्केटिंग सोसायटीचा खत विक्रीचा परवाना रद्द
खानापूर : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नंदगड मार्केटिंग सोसायटीविरोधात माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सोसायटीचा खत विक्रीचा परवाना रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta