बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात …
Read More »Recent Posts
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची
उत्तम पाटील; कुर्ली येथे एस. एस. चौगुले यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजचा विद्यार्थी व त्याची मानसिकता बदलली आहे. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, बदलत चाललेले सामाजिक वातावरण मोबाईलचा अति वापर, यामुळे विद्यार्थी भरकटत चालला आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांच्या क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेतांना प्रतिभावंत विद्यार्थी …
Read More »मराठी प्रेरणा मंचच्यावतीने उद्या खानापुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्यावतीने मंगळवार दि. ४ जुलै रोजी दुपारी ३ वा. ताराराणी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या अनुक्रमे पहिल्या सात विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta