निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून …
Read More »Recent Posts
गर्लगुंजी गावचे सुपुत्र शामराव देसाई यांची पीएसआय पदी बढती
खानापूर : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपूत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवाशी शामराव व्यंकट देसाई हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांना शिपाई पदावरून हवालदार पदी बढती मिळाली होती. नुकताच त्यांना पुनः बढती मिळाली …
Read More »खानापूर तालुक्यात खरी हंगामातील विमा भरण्यासाठी ३१ जूलै
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामातील रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी खात्याने विमा योजना जारी केली आहे. तेव्हा खरीप हंगामातील विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta