Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यातील तोलगी गावात ८ बकऱ्यांचा विषारी गवत खाल्ल्याने मृत्यू

  खानापूर (प्रतिनिधी) : तोलगी (ता. खानापूर) गावातील परिस्थितीने गरीब असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या 8 बकऱ्यांचा विषारी गवत खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. ३१ रोजी घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तोलगी (ता. खानापूर) शेतकरी रूद्राप्पा रंगण्णावर व बरम्मव्वा करप्पा गुंजीकर या गरीब …

Read More »

खानापूर भाजपमधील इच्छुकांसाठी होणार मतदान

  खानापूर : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक धर्मनाथ भवन बेळगांव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. खानापूर भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे उमेदवार निवडीचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची मते अजमावण्याचे ठरविले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या महाशक्ती प्रमुख, बूथ …

Read More »

राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित : ऍड. चंद्रहास अणवेकर यांचा विश्वास

बेळगाव   40 टक्के कमिशन सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेस प्रति आशा वाढल्या आहेत.त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष …

Read More »