मुंबई : अवकाळी पावसावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले …
Read More »Recent Posts
राजहंसगड छ. शिवाजी महाराज मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हा; तालुका समितीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या …
Read More »दुग्धाभिषेक सोहळ्याची प्रशासनाला पूर्वकल्पना
बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावरील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta