बेळगाव : राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, …
Read More »Recent Posts
शहरवासीयांच्या पाण्यापेक्षा खेळालाच महत्त्व
नगरसेवक विलास गाडीवड्डर : शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये २४ तास पाणी योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्यानंतर येथील नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. या पाच वर्षाच्या काळात नगराध्यक्षासह सभागृहाला उर्वरित १० टक्के काम पूर्ण करता आले नाही. त्यांच्या या …
Read More »रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई
मुंबई : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta