खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. करंबळ येथील …
Read More »Recent Posts
बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा वधूवर मेळावा संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम …
Read More »सरकारी भु-अतिक्रमित जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लढा कायम देऊ : बाबूराव देसाई
खानापूर तालुक्यातील अतिक्रमित जमिन धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास ५००० एकर जमिनी रेव्हनू पड जमिनी, फाॅरेस्टे खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड म्हणजे एच एल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुका सरकारी भू-अतिक्रमित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta