खानापूर (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या अमर बलिदानाने पावन झालेल्या या भूमीला पुण्यभूमी म्हणून उल्लेख केला जातो. भारत देशामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून ग्राम पंचायतीचा उल्लेख आवर्जून केला जातो परंतु या ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा कारनामा काही महिन्यांतच जनतेसमोर आला आहे. शनिवार दि. …
Read More »Recent Posts
कुप्पटगिरी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन उद्या
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी क्राॅसजवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन सोमवारी दि. १७ रोजी २ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेत पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन …
Read More »कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम
खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज खानापूर तालुका महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी सहभाग दर्शविला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, जैन धर्मातून अहिंसा परमोधर्माची शिकवण मिळते. अहिंसा परमोधर्माची समाजाला नितांत गरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta