बेळगाव : उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो सध्या समाजमाध्यमातून वायरल होत आहेत. उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा उड्डाणपूल उद्घाटनच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली …
Read More »Recent Posts
तब्बल आठ महिन्यानंतर मिळालेले खानापूर तालुका पंचायतीचे ईओ अधिकारी अद्यापही गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »भारत जोडो पदयात्रेत ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी
बेळगाव : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले. दीडशेहून अधिक वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्वजण संध्याकाळी बेल्लारीतील फेरीत सामील झाले. कर्नाटकात दाखल झालेल्या दिवसापासून बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पदयात्रेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta