बेळगाव : बाल्कनीतून फुले काढताना तोल जाऊन पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीरभद्र नगरात घडली. या हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. वीरभद्र नगर येथे राहणारी विद्याश्री हेगडे असे मृत मुलीचे नाव आहे. मूळची उडुपी जिल्ह्यातील असलेल्या मुलीच्या वडील कुटुंबासह अनेक वर्षांपूर्वी …
Read More »Recent Posts
माध्यम समन्वयकपदी कुंतीनाथ कलमनी यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ एस. कलमणी यांची श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभेची बेळगाव विभागसाठी माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून जैन समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा प्रचार-प्रसार करणारे बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ कलमणी यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. दिगंबरा …
Read More »तब्बल आठ महिन्यानंतर खानापूर तालुका पंचायतीला मिळाला ईओ अधिकारी!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta