स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत भारताने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली कोल्हापूर (जिमाका) : देशाची फाळणी ही कधीही विसरली जाणार नाही अशी दुःखद घटना आहे. दोष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले व हजारो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे …
Read More »Recent Posts
लोकवर्गणीतून लखनापूर ओढ्यावरील पुलावर भराव
नगरसेविका अनिता पठाडे यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या संततधार पावसामूळे जत्रटवेस ते लखनापूर मार्गावर असलेल्या पुलावरील भराव वाहून गेला होता. त्यामुळे केसरकर, वालीकर, पाटील मळ्यामार्गे होणारी वाहतूक बंद झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका अनिता पठाडे व येथील रोटरी क्लबचे …
Read More »शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या विधानामुळे आता पुन्हा नव्या वादाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta