बेळगाव : शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण, सीमाभागात हा पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र कामकाज होत नाही. पण, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी संयुक्तरित्या लढा देण्याचे काम सुरूच आहे, असे मत अॅड. राजाभाऊ पाटील …
Read More »Recent Posts
नक्षलवादाला खतपाणी घालणार्यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक! : अधिवक्ता रचना नायडू
कोल्हापूर : नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. भारतीय सैन्य बिकट भौगोलिक परिस्थितीत बंदूकधारी नक्षलवाद्यांविरोधात सक्षमपणे लढतच आहेत; मात्र ही लढाई लढत असताना ‘ग्रामीण लोकांच्या हत्या केल्या’, ‘महिलांवर अत्याचार केले’, ‘मानवाधिकाराचे उल्लंघन केले जाते’, असा दुष्प्रचार जेव्हा भारतीय सैन्याविरोधात केला जातो, तेव्हा त्या वैचारिक लढाईत …
Read More »अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन
बेळगाव : अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन कार्यक्रम गुरूवारी करण्यात आला. ओबीसी मोर्चा राज्य सेक्रेटरी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव आणि श्री. सोमनाथ धामणेकर यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले. श्री विठ्ठलाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे. या ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta