सिध्दरामोत्सवात कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन बंगळूरू : राज्यातील भाजप सरकार समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट करत असून लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे नेते राहुल गांधी यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दावनगेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
खानापूर : उद्या तारीख 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या वतीने सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी व कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच पर्यंत …
Read More »जवाहर साखर कारखान्याचा सदलग्यात ऊस संगोपन परिसंवाद
सदलगा : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्यावतीने सदलग्यातील जनता बँकेच्या सभागृहात येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्टकेम टेक्नॉलॉजीच्या सहयोगाने ऊस पीक संगोपन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. प्रमुख वक्ते श्री. बिपिन चोरगे होते. राहूल आवाडे, संचालक सुमेरु पाटील, कुमार बदनीकाई, बाळासाहेब पाटील, बिपीन चोरगे (स्मार्टकेम) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta