मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर …
Read More »Recent Posts
अण्णा भाऊंनी साहित्यातून शोषितांचे जीवन चित्रण केले : प्रा. अमोल पाटील
शिवानंद महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन कागवाड : मराठी साहित्यातील प्रतिभावंत म्हणून अण्णा भाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. साहित्यातील भरीव योगदानामुळे त्यांना लोकशाहीर, साहित्यसम्राट, साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांच्या समग्र लिखाणाचे सूत्र होते. मार्क्सवादाचा …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात एक ठार
कोगनोळी : कोगनोळीजवळ मोटरसायकलचा झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकजण व कुत्रे ठार झाल्याची घटना सोमवार तारीख एक रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. शक्ती भिवाजी कुंभार (वय 40) राहणार बोर पाडळी, तालुका पन्हाळा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात प्रतीक दिलीप रसाळ (वय 34) राहणार पेटवडगाव हे किरकोळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta