कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या …
Read More »Recent Posts
…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा
गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …
Read More »भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी संभाजीराजेंचा दुरुपयोग केला
संजय राऊतांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सातत्यानं जडत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta