जयसिंगपूर : केंद्र सरकार १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. यावेळी शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू …
Read More »Recent Posts
ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी
नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतीला एल. के. आथिक एडीशनल चीफ सेक्रेटरी बेंगलोर यांची अचानक भेट
बेळगाव : अमृत पंचायत अंतर्गत येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये चालू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. डिजिटल लॅबररी, अंगणवाडी, सरकारी शाळा, जलजीवन मिशन (24×7 पाणी पुरवठा योजना) तसेच सुखा कचरा, ओला कचरा संग्रहित केंद्र यांची पाहणी करून एकंदरीत सुरू असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली व कौतुक केले. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta