खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने …
Read More »Recent Posts
….बेळगावात अवतरली शिवसृष्टी!
बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. कोरोनाचे सावट दूर झाल्याने प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित …
Read More »मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय
मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली. शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta