तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांचा जवळपास १०० टन ऊस रत्त्याअभावी बुधवार दि. १६ पासून वाळत असलेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास या ऊस मध्येच आत्मदहन करण्याचा विचार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुरु असून प्रांताधिकारी आणि …
Read More »Recent Posts
राज्यातील शळांमधून भगवद्गीतेचा अभ्यास?
शिक्षणमंत्र्यांचे संकेत, नैतिक शास्त्राचा पाठ लागू करण्याचा विचार बंगळूर : मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये नष्ट होत असल्याचा दावा करत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, अनेकांनी नैतिक शास्त्र सुरू करावे अशी मागणी केली आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याची गुजरात सरकारची योजना असताना, कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव : विद्यार्थ्यांनी मेहनत जिद्द चिकाटी ठेवली, तर ध्येय गाठणे सहज शक्य आहे. नापास झालो, म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केल्यास, यश निश्चित मिळते, असे उद्गार क्रिष्ण डायगोस्टिक पुणेचे उपाध्यक्ष श्री. अनिल जी. साळुंखे यांनी काढले. त्यांनी पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta