संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष आठल्ये : कुर्लीत विज्ञान साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन भौतिकरित्या सुखी बनत असले तरी पर्यावरण प्रदूषणात वाढ होत चालली आहे. याशिवाय ग्लोबल वार्मिंग मुळे अनेक नद्या बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांनी आताच जागृत राहून मुलांच्या भवितव्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे. …
Read More »राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात बागेवाडी महाविद्यालय प्रथम
१५६ गटांचा समावेश; मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि क्रियाशक्ती निर्माण होण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेचे जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात ‘चंद्रावर विजय मिळविण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम’ या घोषवाक्याला अनुसरून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रज्ञान-२ या कार्यक्रमाचे करण्यात आले होते. महाविद्यालयीन विभागात बेळगाव केएलई संस्थेच्या निपाणीतील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाने प्रथम …
Read More »माचीगड येथे 27 वे मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबर रोजी
खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री सुब्रम्हण्य साहित्य अकादमी, माचीगड यांच्या वतीने रविवार 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संयोजकाकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, माचीगड येथे होणारे हे मराठी साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव मराठी साहित्य संमेलन म्हणून प्रसिद्ध आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रतिवर्षी दर्जेदार …
Read More »उद्या कुर्लीत रंगणार ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन
विज्ञान प्रायोगिक कार्यक्रमांची मेजवानी निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता. निपाणी) येथील एचजे सीसी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्यावतीने ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. ‘ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या यंदाच्या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मान्यवरांचा परिचय संमेलनाध्यक्ष …
Read More »कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन
तयारी पूर्णत्वाकडे ; निपाणी परिसरात उत्सुकता शिगेला निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात …
Read More »यरनाळ येथील तिसऱ्या गल्लीतील रस्ता डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील दोन गल्लीमध्ये सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. पण तिसऱ्या गल्लीतील बापू कुंभार ते गजानन परीट व नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते रघुनाथ मोहिते यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकासह वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी …
Read More »विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वपूर्ण
प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे; विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेचेच्या ( एनएसएस) माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, गटनेतृत्व, स्वयंशिस्त, श्रमदान, सांस्कृतिक गुण विकासित होतात. विशेष श्रमसंस्कार शिबीरातून श्रमाचे महत्त्व स्वयंसेवकांना समजल्याने विविध सामाजिक मूल्यांची रूजवणूक होते. राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी जीवनात अशी शिबीरे महत्वपूर्ण आहेत, असे मत …
Read More »चिकोडीत डॉ. आंबेडकर पदवीव्युत्तर केंद्र सुरू करा
लक्ष्मण चिंगळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती सुरू आहे. त्यामध्ये आणखीन भर पडावी. यासाठी बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत चिक्कोडीत डॉ. बी. आर. आंबेडकर पदव्यत्तर केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मुख्यमंत्री …
Read More »यूपीएससी परीक्षेत मेंढपाळाच्या मुलाचा झेंडा!
बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा डॉ. हर्षल कोरेचे यश; धनगर समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील मेंढपाळ कुटुंबातील डॉ. हर्षल कोरे यांनी वडील म्हाळू कोरे व आई संगीता कोरे यांच्या मार्गदशनाखाली वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण …
Read More »आमदार हलगेकर यांचे अभिनंदन तर लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध : धनंजय पाटील
खानापूर : आपल्या मातृभाषेत मत मांडणे म्हणजे इतर भाषेचा अपमान होत नाही, तर इतर भाषेचा तिरस्कार करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे, भारतीय लोकशाहीत राज्यघटनेने जे अधिकार घालून दिलेत त्या प्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभाषेत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती लोकसभा असुदेत किंवा विधानसभा अन्य कुठलही व्यासपीठ. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta