Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिंगणात : राजू पोवार

  गेल्या १५ वर्षा पासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील …

Read More »

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुरलीधर पाटील यांना विधानसभेत पाठवा!

  सीमा लढ्यात अग्रभागी असणारा खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले मुरलीधर पाटील सध्या भूविकास बँकेचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. गेली 66 वर्षे चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. मराठी भाषिक बहुभाग कर्नाटकात डांबण्यात आला. …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी निधर्मी जनता दलाला विजय करा

  राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही …

Read More »

विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी उत्तम पाटलांना विधानसभेत पाठवा

  शरद पवार : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात चाललेली राजकता आणि भ्रष्टाचारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पैशाचा वापर करून सरकारही पाडले जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यावर होत आहे. ही चिंतनिय बाब असून अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. …

Read More »

खानापूर मतदारसंघातील निवडणुक प्रचार थंडावला, मतदानाला ४८ तास बाकी

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबली. खानापूर मतदार संघाच्या निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रे यांनी खानापूर तालुक्यातील मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या की, सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी ६वाजता प्रचार करण्याची वेळ संपली. आता माईकव्दारे प्रचार करता येत नाही. शहरासह …

Read More »

लिंगनमठ-कक्केरीत काँग्रेसची प्रचारात आघाडी

खानापूर : कक्केरी-लिंगनमठ परिसरातील गावात पाच वर्षात जलसिंचन, वैद्यकीय सेवा, रस्ते, शाळा यासह इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यात विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळा विकासकामात अडथळे आणलेले तुम्हाला माहीत आहे. विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्यावर भर दिलेला आहे. कक्केरी, लिंगनमठ परिसरातील गावांचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे. यासाठी येत्या निवडणुकीत …

Read More »

एसएसएलसी परीक्षेत सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी राज्यात प्रथम

  बेळगाव : एसएसएलसी परीक्षेत बेळगाव जिल्ह्याचा झेंडा फडकला आहे. सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी एसएसएलसी परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली आली आहे. अनुपमा हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. अनुपमाचे वडील श्रीशैल यांचे वर्षभरापूर्वी …

Read More »

आ. अंजली निंबाळकर यांचा पारिश्वाडमध्ये झंझावाती प्रचार

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील मोठे गाव असलेल्या पारिश्वाड गावात डॉ. अंजली निंबाळकर यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी उत्स्फूर्त स्वागत करून जयजयकाराच्या घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. होय, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे पाहून तिथे अंजलीपर्व तयार झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. …

Read More »

कार्यकर्ते मतदारांच्या बळावरच आपला विजय

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवा राजू पोवार ; सौंदलगा येथे प्रचार सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्यामागे कुठलीही राजकीय शक्ती नसून आपल्या घरात कोणीही आमदार खासदार नाही.माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व व माजी मुख्यमंत्री कार्यरत आहेत. रयत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या …

Read More »

निपाणी मतदारसंघात परिवर्तन घडवणार

  राजू पोवार; मांगुर, कुन्नूरमध्ये प्रचारसभा निपाणी(वार्ता) विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाने जनतेचे हित जोपासून राजकारण केले आहे. निपाणी मतदारसंघासह राज्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास उत्तम साधण्यासाठी व कुमार स्वामींचे हात भरपूर …

Read More »